महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारचे काही चुकीचे निर्णय सर्व सामान्य हातमजुर स्वंयरोगाराचे कंबरडे मोडणारे आहे

महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारचे काही चुकीचे निर्णय सर्व सामान्य हातमजुर स्वंयरोगाराचे कंबरडे मोडणारे आहे

राज्य शासनाने आता 500 स्केअर फुट जागेची तसेच एक दोन एकर शेतीची देखील गरजू शेतकर्याला तसेच गरजु हात मजुरी वाल्यांना त्या ऐपती प्रमाणे 500 स्केअर फुट प्लाट ची खरेदी साठी म.प्रांन्त साहेबाची परवानगी घ्यावी असे आदेश राज्य शासनाने दिल्यानतर ही म.उपविभागिय अधिकारी सो.परवानगी देण्यास धजत नाहीत म्हणुन अगोदर कोरोना महामारीने जनतेला मारले आता महाविकास आघाडी सरकार सामान्य जनतेची कोंडी करुन मारत आहे शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे सामान्य जनता महाविकास आघाडी च्या चुकिच्या निर्णयामुळे त्रस्त झाली आहे
तरी महाराष्ट्र राज्य सरकार ने असे चुकीचे आदेश तात्काळ रद्द करुन सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहावे अशी मागणी जनतेतुन करण्यात येत आहे
आपला. श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील
संस्थापक अध्यक्ष
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा